Posts

Showing posts from August, 2021

"कालिया मर्दन"

 "कालिया मर्दन" खेल रहे थे कृष्ण, मित्र एकसाथ यमुनाजी तट पर श्वेत वर्ण, पितांबर सुन्दर मयुर पंख, सुशोभित सिरपर!!१!! खेलते, खेलते गेंद गिरी पाणी में मग्न मित्र सारे बाते सूनाने में क्षणभर रुके नहीं, कृष्णप्रभू पेड से कुदे सिधे कालिया डोह में!!२!! पाणी खूब गहरा, कालिया डोह का नाप नहीं था,कालिया के क्रोध का क्रोध में फुत्कार कर आया कालिया सिर पर नाचे खूब कृष्ण कन्हैया!!३!! हराकर कालिया को किया गर्वहरण तब से नाम प्रचलित "कालिया मर्दन" जलशुद्ध यमुनाजी का किया सबक कालिया नाग को सिखाया!!४!! बहुत सारी हैं कृष्ण की लिला मनमोहन कहे,कोई बासुरिवाला "जन्माष्टमी"मनाते सारे भक्त  होकर अपने, काम से विरक्त!!५!! दिनांक 31/08/2021. कवि: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. ©®@जनार्दन.

दहीहंडी

विषय: दहीहंडी सवंगडी घेऊन, कान्हा करी दहीहंडीची चोरी माठ दह्याचे फोडी भरवी वस्त्रे भरजरी//१//   गोपिका करती तक्रारी घरी यशोदेच्या जाऊन कृष्ण कान्हा नकळत बसे कोपऱ्यात लपून//२// बाललीला त्या अनोख्या बाल कृष्णाने केल्या दह्या दुधाच्या घागरी एकेक करून फोडल्या//३//    दास जणू कृष्णाचा लिहितो रचना मनोभावे पाव मला आता देवा नीज रुप मज दाखवावे//४// कवी: जनार्दन बाळा गोरे. औरंगाबाद. [

"वक्त की रफ्तार"

" वक्त की रफ्तार" होती बडी तेज हैं वक्त की खूब रफ्तार आए आँधी या तुफान दिखा जाती कोई चमत्कार!!१!! सोचता रहता हर इन्सान दिखते सब रस्ते सुनसान मिट जाती रात काली लाती रफ्तार सुबह निराली!!२!! वक्त की घडी बदलती आशा का रूख मोडती छाप पीछे छोड जाती नये रासतो को अपनाती!!३!! रुकती नहीं , थकती नहीं रफ्तार लेती, फैसले सही पहचान खुद रफ्तार बनाती अपने,सपने जान जाती !!४!! वक्त की रफ्तारको जाने अधिकार उसका सब पहचाने वक्त के आगे कोई नहीं वक्त से बडा भि कोई नहीं!!५!! दिनांक २९/०८/२०२१ कवि: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.©® @जनार्दन

स्वप्ने व्हावी फुले

 "स्वप्ने व्हावी फुले" मन आशेच्या गर्तेत आहे मन वाऱ्याच्या, वेगात वाहे मनास आहे आसमंत खुले मनाची स्वप्ने व्हावी फुले//१// आस एक, लागली खास पूर्तता स्वप्नांची एक अट्टाहास जोवर श्वास आहे हृदयात स्वप्नांची आरास आहे आपल्यात//२// छोटे असोत, किंवा मोठे झिजवावे सदा स्वप्नांचे उंबरठे नित्य स्वप्नांचे, प्रवेशद्वार खुले पाहिलेली स्वप्ने व्हावी फुले //३// आशेचे मन, स्वप्नांत रंगते दिशा मिळते, जीवन फुलते स्वप्नरंगाने मन चिंब न्हाले आता स्वप्नांची, होईल फुले//४// दिनांक:28/08/2021 कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन

"मेहनत रंग लायेगी"

"मेहनत रंग लायेगी" एक दिन कामयाबी हात आयेगी हम से बचकर कहा जायेगी बस वक्त का हैं इंतजार हर पल ना जायेगा बेकार//१// हार जीत से ना डरो जो काम हैं मन से करो मन लगाओ प्रभू ध्यान में ना रहो व्यर्थ बातो मे. //२// चाहे ना रहे, बंगला गाडी कभी तो रुख मोडेगी समय की घडी जो नही हैं पास अपने गम ना करो मेहनत करना कभी भी कम ना करो//३// मेहनत रंग लायेगी जरूर ना करो किसी बात का घुरुर जियो जिन्दगी सदा खुशहाल ना करो कभी किसी का हाल//४// कवी जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन

"या हो गणराया"

  "या हो गणराया" (भक्तीगीत) या हो गणराया तुम्ही वाट नित्य पाही आम्ही सुखे घेऊन या संगे भक्ती सदा मोठी रंगे//१// जगतो सोसून दुःखे त्रस्त जीवन अवघे कष्टांचे चीज व्हावे संकटा दुर सारावे//२// बुध्दीचा तु देव मोठा दिसू द्या सुखाच्या वाटा कष्टांना फळ देऊन यावे आनंद घेऊन //३// जगी असावी शांतता हीच कामना सर्वदा विघ्न हर्ता गणराया असु द्या क्रुपेची छाया//४// कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन विषय: "टुटती उम्मीदो की उम्मीद" टुटती उम्मीदो की उम्मीद महामारी को हराने मे हर कोई खोजे हल ना आयी सफलता हाथमें//१// बिखर गया हर सपना ना गया कुछ संग मे ऐसे लाया दौर महामारी ने भीड मरीजो की अस्पतालो में//२// गरीब, उच,नीच हर कोई डुब गया चिंता की खाई में टूटती उम्मीदो की उम्मीद सपने टूटे सारे शहनाई में//३// आया कैसा यह वक्त  रहना पडा  दुरी में बदल रही हर एक नजर हर कोई फसा उलझन में//४// दिनांक:25/08/2021 कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन

"प्रभात समयी"

 "प्रभात समयी" प्रभात समयी, दाटता धुके दिसते भुरके, रान सारे पाना,पानांवर,दवबिंदू शोभा जणु मोती नयनांना भासणारे//१// निरव शांतता,असते सर्वत्र चालते सत्र ऋतु नुसार धरणी माय छान वाटते करते भरजरी छान शृंगार//२// खळखळ वाहते झऱ्याचे पाणी गात मधूर,मंजुळ गाणी घननिळा बरसे घेऊन जलधारा हर्ष दाटतो साऱ्यांच्या मनी //३// प्रभात समयी, रमणीय सारे मंद, मंद वाहती वारे प्रसन्न वाटते,वातावरण सारे येतात भरून ढग बरसणारे //४// दिनांक २४/०८/२०२१ कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन.

"धूप और छाव"

विषय:"धूप और छांव" जैसे सुख और दुःख वैसे धूप और छांव जिंदगी में मिलते हर एक घाव //१// कभी खुशीया ढेर सारी कभी पीछे लगती बिमारी धूप के बाद छांव आती दुःखी मन को आनंद देती//२//  जिंदगी की रीत पुराणी धूप छांव सी सबकी कहानी कभी जिंदगी सुखो का पहाड कभी दुःख आते सुख के आड//३// जैसे दिन और रात जैसे सुखाऔर बरसात एक के बाद आती धूप और छांव  //४// कवी जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.

रक्षाबंधन

Image
 "रक्षाबंधन" सण बहिण भावाचा पावन येतो घेऊन महिना श्रावण नात्यात जपून सदा आपलेपण आनंदात साजरा करूया सण//१// वर्षाकाठी येतो, सण भाग्याचा आनंद द्विगुणित होतो मनाचा बांधून राखी, बहिण भावाला आशिर्वाद देते, आयुष्य वाढीला//२// राखी पौर्णिमा, साजरी करुन स्मृती जागृत ठेऊ आपण धागे नसतात, साधे काही त्यात असते, माया, करुणाही//३/ दिनांक २२/०८/२०२१. कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻

जय हनुमान

जय हनुमान हनुमानजी की करो भक्ती मीलेगी हमें जीवन में मुक्ती हनुमानजी हैं सर्वशक्तिशाली जिनके मित्र थे सुग्रीव बाली//१// रामभक्त हनुमान सा नही कोई सुरजको निगलनेकी शक्ती पाई जब मूर्च्छित पडे लक्ष्मण भाई  हनुमानजी ने संजीवनी बुटी लायी//२// एैसा रामभक्त दूजा नही कोई जीसने रावण की लंका जलायी जय श्रीराम भक्त हनुमान हैं दुनिया में सर्वशक्तिमान//३//करो हनुमानजी का ध्यान मनसे मिलेगी शक्ती इस ध्यान से हनुमानजी बडे हैं दयालु अपने भक्तो के लिये कृपालु//४// दिनांक:13/०५/२०२१ कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन

"ये कैसी मजबुरी "

"  ये कैसी मजबुरी " मन की मुराद नही होती पुरी हालत रहती बुरी ये कैसी मजबुरी //१// सपने होते हजार इंसान रहता बेजार पीछे लगती बीमारी ये कैसी मजबुरी  //२// लगी मन को आशा हर बार होती निराशा दूर कब होगी बेकारी ये कैसी मजबुरी. //३// निंद नही रातो को सहना पडता बातो को सही ग्यांन की नही जानकारी//४// दिनांक 21/08/2021 कवी: जनार्दन बाळा गोरे. औरंगाबाद. @जनार्दन.

"प्रभात वंदन"

 "प्रभात वंदन" प्रभात समय, लगता सुहाना चारो ओर बदली का छाना प्रसन्न दिखता खूब वातावरन मिलकर करे, प्रभात वंदन //१// अंधेरा मिटा, हो गया उजियारा चमक उठा, जहान सारा फुलो की महक हर तरफ कही जम गयी, ठंडी बरफ//२// निला आसमान, झूम उठा धरती पर दिखती, घनघोर घटा पेड,पौधे खेत खलिहान कही पहाडो पर, दिखते निशान//३// करो प्रभात वंदन सवेरे दुर होगे  मन के अंधेरे फुलो,कलियो से सजा आंगण मिलकर करे सब, प्रभात वंदन//४// दिनांक:२१/०८/२०२१. कवि: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन.

"पासिंग नंबर"

" पासिंग नंबर "  एम एच झिरो एक दिसते या नंबरची गाडी नेक एम एच झिरो दोन गाडीवर सिट्स बसवा फक्त दोन //१// एम एच झिरो तीन व्यवस्थित बंद करा गाडीची कॅबिन एम एच झिरो चार बसतील सोबत दोस्त, यार//२// एम एच झिरो पाच कुणालाही ओव्हरटेक करु नका उगाच एम एच झिरो सहा चालवताना गाडी समोर निट पाहा//३// एम एच झिरो सात चालवताना गाडी , करु नये फोनवर बात एम एच झिरो आठ व्यवस्थित बसा नाहीतर दुखेल पाठ//४// एम एच झिरो नऊ गाडी चालवताना काहीही नका पिऊ एम एच दहा समोरील सिग्नल पाहा//५// एम एच अकरा उगाच गाडीवर मारू नका चकरा एम एच बारा, चालवताना गाडी, हेल्मेट वापरा नाहीतर तुटेल, जीवनाचा फेरा//६// कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन

"जब बागो में फुल खिले"

"जब बागो में फुल खिले" एक पौधा छोटासा किसी ने लगाया  समय, समय उसे पाणी पिलाया वह पौधा दीन, बदिन बढता गया धूप, सरदी की तकलिफो से लढता गया!!१!! उसके शरीर पर, काटे भी थे पर वो खुदकी पहचान जाणता था उसे मालूम था एक दिन फुलो से सजुंगा किसी के घर, आंगण की शोभा बनुंगा!!२!! पौधा बाग की शान बना जब उसने खुद को जाना जब बागों में फुल खिले पौधे के भी छोटे फुल खिले!!३!! पौधा बडा हूआ वह खिल, खीलाया भवरो ने गुण, गुनाना शुरु किया बाग की शान, पौधा बना कांटो में रहकर खुद की पहचान बना!!४!! गोरे जनार्दन

"उत्सव के रंग"

"उत्सव के रंग" उत्सव के रंग आते अपने जीवन में खुशियो की एक महेक बसती हमारे जीवन मे//1//     होली का आया देखो     अब पर्व पावन  जैसे आया अंबर से झुमता रंगो का सावन//2// कविता के रंग में रंग जावो तुम भी उत्सव के रंग सभी लायेंगे जीवन में ताजगी//3// उम्मिदो की बरसात चलती सदा साथ साथ मन के पंछी गगन में भरते उडान अपने नसीब के साथ//4// कवी: जनार्दन बाळा गोरे. औरंगाबाद. @जनार्दन

"किनारा"

  "किनारा" समंदर की लहरो को जब मिलता किनारा थम जाती लहरे जब मिलता एक सहारा//१// मन की भी होती लहरे  किनारे की तरहा उछलती भटकती मन के विश्व मे जबतक ना मिले मन को शांती//२// बहती सरिता आधार लेकर एक किनारे का सदा साथ नही छोडुंगी कभी यह करती हमेशा वादा //३// तुम बन जाओ किनारा बनो हर दुःखियो का सहारा रहो डटकर खडे हमेशा बनो एक दुसरे का सहारा//४//  कवी: गोरे जनार्दन बाळा. २२/०७/२०२०. @जनार्दन.

"दिल से पूछो"

 दिल से पूछो दर्द दिल का समज ना पाया कोई मेरा मैं ढुंढता रहा सहारा नही बना कोई किनारा//१// सफलता हाथ ना आयी मंजिल खुद से दूर गयी कोसा अपने आपको मैने क्यु टुट गये सारे सपने //२// चुक गये सब एकसाथ जो लगाये थे निशाने दुर गये सब साथी रहे ना कोई अपने//३// पास ना कुछ रहा दुःख दर्द सब सहा कुछ तो दिल से सोचो क्या करना है दिल से पूछो//४// कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन_दिनांक १८/०८/२०२१

"वाचन आणि लेखन"

 लेख...."वाचन आणि लेखन" वाचन आणि लेखन या साहित्य विश्वातील दोन महत्त्वाच्या बाबी आहेत. लिहिण्यासाठी भरपूर वाचन केले गेले पाहिजे. त्यातून एक चांगली साहित्य निर्मिती होत असते. लेखन करीत असताना जे, जे वाचले ते, ते शब्द आपल्या मनाच्या व बुद्धीच्या जोरावर आपल्या लिहिण्यात उतरतात आणि तयार होते साहित्याची एक नवी कलाकृती. शब्द आपोआप आपल्या बुद्धीत येत नाहीत त्यासाठी वाचन करणे हे सूत्र आपण ध्यानात ठेवले पाहिजे. प्रत्येक माणसाच्या आवडी निवडी असतात त्यामधील वाचन आणि लेखन ही आवड महत्त्वाची भूमिका बजावत असते. मनात चांगल्या विचारांची सांगड घालून चांगलं लिहिणं हे एका चांगल्या साहित्य निर्मिती करण्याची गरज आजच्या काळात आहे. नेहमी विचार केला पाहिजे की आपल्याकडून सर्व चांगलेच घडले पाहिजे आणि लेखन कौशल्यात निपुण झाले पाहिजे. वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. मोबाईल फोन हाती आले त्यामध्ये तेवढ्याच प्रमाणात वापर केला पाहिजे. जास्तीत जास्त वेळ वाचनात गेला पाहिजे. वाचानविना चांगली साहित्य निर्मिती होणे अवघड आहे. त्यासाठी वाचन संस्कृती वाढविणे गरजेचे आहे...... गोरे जे. बी.8956663540
 कवी मनाचा माणूस" कविता जगून लिहितो कवी मनाचा माणूस सोसून दुःखे मनामध्ये व्यक्त होतो पानामध्ये //१// शब्द, शब्द अनुभवाचा शिकवितो लीहिण्या कविता सोसून हाल अपेष्टा लिहितो जगण्यावर कविता//२// असा कोणता विषय नाही ज्यावर कविता लिहिली नाही जगताना ध्यानी असते कविता मन भरून येते, लिहिता, लिहिता //३// अनुभवातून जन्मते, कविता जगतो कविता, सदा सर्वदा मनातील अनुभव कथन करतो मांडतो जगण्याची व्यथा//४// लिहिता, लिहिता विचारात घडत गेले बदल अनेक सुचत गेले क्षणा, क्षणाला अनमोल शब्द नेक //५// कवी: गोरे जनार्दन बाळा. "कवी मनाचा माणूस" कविता जगून लिहितो कवी मनाचा माणूस सोसून दुःखे मनामध्ये व्यक्त होतो पानामध्ये //१// मी कोणत्या ना, कोणत्या विचारात असतो मी कविता लिहीत नाही तर कविता जगतो मी //१// अर्थचक्र मंदावलेले , प्रश्न संसाराचे,रुंदावलेले  खचून जातो मनातून व्यक्त होतो कवितेतून //२// मन होता अधिर कविताच देते धीर शब्दांची मिळते संगत अनमोल त्यांची किंमत//३// मनाच्या विश्वात रमतो  बनून एक कवी सदैव असते मनी दडलेली कवितेची छवी //४// सुंदर, सुंदर विचार देतात मनाला आधार मी रचतो शब्दांची भिंत तेंव्ह...

"बारिश का मौसम"

 "बारिश का मौसम" बारिश का मौसम आया लाया संग पवन के झोके रिमझिम बरसात लेकर साथ करने हरे, खेतखलीहान सुखे//१// जलधारा गाती गीत कोई  चारो ओर धरा रंग लाई झरने बहते, उछल कुदकर गाये कोयल,आंख मुंदकर//२// बारिश का मौसम,मन भावन मन को भाता खूब सावन पेड पौधो को मिलता रूप नटती धरा, खूब लक्ष्मी स्वरूप//३// बदली छाती चारो तरफ कही गिरती हलकीसी बरफ स्वर्ग से सुंदर यह धरती चारो ओर दिखने लगती//४// दिनांक:१७/०८/२०२१ कवि: जनार्दन बाळा गोरे. औरंगाबाद. @जनार्दन 9421984250.

"पाऊस"

" पाऊस" हल्ली पावसाची राहिली नाही हमी पाऊस पडतो कुठे जास्त तर कुठे कमी पावसाविना चालत नाही काही पाण्याविना हांबरतात गोठ्यातल्या गाई//१// माणूस तर माणूस, प्राणीही आहेत हैराण नाही प्यायला पाणी, नाही खायला वैरण नदी नाले सारे आटले प्राणी सारे पळत सुटले//२// पाऊस लहरीपणाने वागतो भलत्याच दिशेला स्वच्छंद बरसतो त्याची मर्जी तो चालवितो वाट सर्वांना पाहायला लावतो//३// येईल का पाऊस ढगभरून जाईल कधी नदीला पाणी भरून जेंव्हा होईल स्वच्छंद बरसात तेंव्हा होईल आनंदाला सुरुवात//४// कवी जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद

"पुस्तका"

 "पुस्तका" जन्म पुस्तकाचा, कोठून झाला? उत्तर त्याचे, आहे ठाऊक कुणाला? निर्मितीचा धनी, लिहिणारा आहे लेखक पुस्तकाची, जननी आहे//१// चांगल्यासाठी जन्म पुस्तकाचा जाना पुस्तक माणसाचा, मार्गदर्शक माना एक, एक शब्द, अर्थ त्यांचे अनेक ग्रंथ लिहिले गेले झाले थोर नेक//२// पुस्तकाची महती, जाणतो प्रत्येक वाचावे पुस्तक, लिहावे लेख बुद्धीची, शुद्धी, वाचल्याने होते विचारांना दिशा, गती मिळते//३// पुस्तक आवर्जून वाचावे रोज चालूच ठेवावी ज्ञानाची खोज वाचावे एकचित्त होऊन मनी घडतील रत्न अनमोल, गुणी//४//   कवी: गोरे जनार्दन बाळा 9421984250.

"वनो का महत्त्व"

    "वनो का महत्त्व वृक्ष से हैं वनो की पहचान वृक्ष से ही हैं जान मे जान वनो का अलग हैं महत्त्व वनो से होती शुद्धी प्राप्त//१// वन हैं प्राणिमात्र की शोभा वन हैं ही निकलती प्रभा पाणी बरसात वन से आती हरे भरे फुलो को महकाती//२// वन का महत्त्व, सबसे अलग वनो मे आती फूलो की महक वन संजीवनी की जडीबुटीया दूर करती शरीर की कमजोरिया//३// वनो मे होती, भारी वर्षा दूर होती पाणी की निराशा नदियो का जन्म होता वनो मे  झरनो का बदलता रुप नदीयो मे//४// दिनांक १०/०८/२०२१ कवी: जनार्दन बाळा गोरे. औरंगाबाद (महाराष्ट्र)

"भेट आपली वादळातली"

 " भेट आपली वादळातली" भेट आपली वादळातली  आहे अजूनही स्मरणात होतात जागी आठवणी अडकलो होतो पावसात//१// चिंब भिजविले पावसाने वाराही होता निवांत आले अचानक वादळ पसरले होते सुसाट//२// गोड वाटले स्पर्शाने मन बावरले हर्षाने मने आपली जोशात उभे आपण वादळात//३// भेट आपली वादळातली ठरली होती अविस्मरणीय वाट पाहतो वादळाची मना वाटण्या रमणीय//४// बेचैन झालेल्या मनाला चालते करण्या क्षणाला यावे पुन्हा तेच वादळ मिटवण्या मनाची तळमळ//५// दिनांक २२/०५/२०२१ कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन

"मौसम आते जाते हैं"

"मौसम आते जाते हैं" मौसम आते जाते हैं कभी धूप, कभी छाव कभी भारी, होती बरसात कभी दिखती, तैरती हुयी नाव//१// मौसम जैसा, बदलता हर मन हमेशा देखता अलग सपने परेशानियो से तंग आकर जीता जिन्दगी डर कर//२// वक्त ki घडी बदल देती सब कुछ होता नही कुछ भी आसान कभी भरा रहता शमशान कभी सब दिखता सूनसान//३// मौसम जैसे बदलते नजारे बदलते मौसम सभी को प्यारे मौसम जैसा बदलता घर बार हर मौसम में धरती का अलग शृंगार मौसम के चलते बदलते हर कारोबार कवी_जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन दिनांक२५/०४/२०२१

"श्रावण सोमवार"

 "श्रावण सोमवार" कुमकुम तिलक लावून कपाळी पहाटेची ऐकुन मधूर भूपाळी बेलफुल घेऊन, मंदिरी जाऊन महादेवाच्या भक्तित, जाऊ रंगून//१// तोच भोलेनाथ, तोच दीनानाथ पावेल भक्तीला, ठेवेल मस्तकी हात  देव भोळा, शिवशंभू महान आहे त्याला साऱ्यांची जाण//२// शब्दांची सुमने, वाहून मनोभावे लोभ, मोह मत्सर द्वेष त्यागावे मिळवण्या जीवनात सुख समाधान करू शिवभक्तीचे, आता रसपान//३// आज श्रावण सोमवार खास महादेवाचा मना, मनात वास एकच आता ठेवू आस शिवभक्ती हाच एक ध्यास//४// दिनांक ०९/०८/२०२१. कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन " 

"जीवन एक आशा"

 " जीवन एक आशा" जगताना माणूस आयुष्य आशेवरच जगत असतो कधी सोनेरी स्वप्ने मनाशी कधी काटेरी दुःखे सोसतो//१// भविष्याची चिंता सतावते जगताना जीवन माणसाला क्षण आनंदाचे पाहण्यासाठी झोकून देतो संकटात स्वतःला//२// जीवन एक आशा असते उद्याचे भवितव्य पाहण्यासाठी सोसून अपयशाचे भयाण निखारे करतो धडपड माणूस जगण्यासाठी//३// दूर आसतात सुखाच्या वाटा  आशेच्या दिशेनं धावणाऱ्या लाटा काय लिहिलं आहे भाळी? निनादेल कधी आनंदाची भूपाळी//४// दिनांक:21/05/2021 कवी:जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. 8956663540 @जनार्दन
  आशा" जगताना माणूस आयुष्य आशेवरच जगत असतो कधी सोनेरी स्वप्ने मनाशी कधी काटेरी दुःखे सोसतो//१// भविष्याची चिंता सतावते जगताना जीवन माणसाला क्षण आनंदाचे पाहण्यासाठी झोकून देतो संकटात स्वतःला//२// जीवन एक आशा असते उद्याचे भवितव्य पाहण्यासाठी सोसून अपयशाचे भयाण निखारे करतो धडपड माणूस जगण्यासाठी//३// दूर आसतात सुखाच्या वाटा  आशेच्या दिशेनं धावणाऱ्या लाटा काय लिहिलं आहे भाळी? निनादेल कधी आनंदाची भूपाळी//४// दिनांक:21/05/2021 कवी:जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. 8956663540 @जनार्दन

"राजा और रंक सभी फल ढोते"

  "राजा और रंग सभी फल ढोते" राजा रंक सभी फल ढोते अपने, अपने कर्म से अच्छा, बुरा लिखा जाता ईश्वर कलम की स्यायी से//१// हर काम करना सोचकर अपने, अपने ढंग से मन से मन जोडकर रहना ना हसना किसी गरीब पे //२// जैसा करोगे वैसा भरोगे यह विधी का सत्य विधान जियो जिन्दगी खूषहाल पा लो  जीवन का समाधान//३// कभी मायुस ना होना किसी भी बात से रहना प्रसन्न सदा तुम ना जिना कभी घमंड से//४// राजा रंक सभी फल ढोते बूरा काम जो भी करते इंसानियत को बनाये रखना जीना सदा, हसते हसते //५// कवी: जनार्दन बाळा गोरे. औरंगाबाद.(महाराष्ट्र).

"पहाट झाली"

 "पहाट झाली"  सप्त वारुंवर आरूढ होऊन आले सूर्यदेव, प्रकाश घेऊन कोवळी ही रम्य पहाट झाली धरणी ही दवबिंदूत न्हाली//१// निरव शांतता पसरली चोहीकडे दिसते रमणीय उंच डोंगरकडे  सोनेरी ऊन, छान पडले धुकेही दाट डोंगरी दाटले//२//  डोंगर रांगा सुशोभित झाल्या वृक्ष, वेली सजल्या, वनातल्या नितळ पाणी, वाहे खळ, खळ पहाटेच्या समयी, भरावी ओंजळ//३// प्रसन्न वाटते सारे वातावरण धरणी भोवती, सूर्याचे आवरण मनाला देते नवी उभारी वाटते रमणीय, पहाट सारी//४// दिनांक:१४/०६/२०२१ कवी: जनार्दन बाळा गोरे. औरंगाबाद

"आशेचा किरण"

 ✍️✍️ आशेचा किरण✍️✍️ उगवला नभी,सुर्य नारायण तसाच मनात, आशेचा किरण नवी वाट, नवी पहाट अवतीभवती धुके घनदाट//१// भरून आलं सारं आभाळ दिसते खास रमणीय सकाळ आशेवर जगते, पावसाच्या सारे दिसतील मेघ, बेधुंद बरसणारे //२// आशेचा किरण, पडता सृष्टीवर उजळली धरणी, उजेड मनावर  पहाट आणते, आशेचा किरण बदलते दिशा, मिळते नवे वळण//३// आशा आपल्या जीवनाचा भाग होता पहाट येते आशेची जाग आशेचा किरण मना, मनात आशा फुलते क्षणा, क्षणात//४// जोवर आहे जगात रवि मनात राहील आशेची छवि आशा जीवन आपले फुलविते आशेचे किरण, स्वप्ने सजविते//५// दिनांक ०८/०८/२०२१. ✍️✍️ कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन

"समझा ना कोई"

 "समझा ना कोई" मेरे मन की आशावो को हर पल देखे सपनो को समझा ना कोई.... दिल के जज्जबातो को!!1!! खयालो में कुछ नहीं रहता दुःख दर्द चुपचाप सहता समझा ना कोई.... तकलिफे सहकर हुं जिता!!2!! तैर रहा मन, दिल दरिया में गमो के आँसु लिए आँखो में समझा ना कोई.... कैसे हरियाली पतझड में!!3!! याद करके उन दिनो को पल भर शांति मिलती मन को समझा ना कोई..... बिते हुए कल को!!4!! कुछ बाते रही अधुरी नहीं हुयी दिल की मुराद पुरी समझा ना कोई..... क्यो उम्मिद सारी बिखरी!!5!!   दिनांक 06/08/2021 कवि : जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन

"विचार पालवी"

  " विचार पालवी" पाहून काव्य असे शब्द मनावर ठसे एका सुंदर विचाराने केले मनाला वेडेपिसे//१// शब्दांचा गारवा घेऊन यमकाचा ठसा देऊन भरवली शब्दांची जत्रा विचारांची देऊन मात्रा//२// शब्द पालवी फुटली विचारांची गर्दी दाटली पेरले विचार मनांवर फुंकर घातली दुःखांवर//३// सुविचार सागर मनात मांडला काव्य रुपात अर्थबोध प्रत्येक शब्दात वाटला प्रसाद रुपात. //४// मनाचे विचारमंथन करून सुविचार मनात साठऊन करून प्रकट विचार विचारांचे सदा मुक्तद्वार//५// कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. मोबाईल फोन क्रमांक. 8956663540.

"कवी मनाचा माणूस","मी"

" कवी मनाचा माणूस" कविता जगून लिहितो कवी मनाचा माणूस सोसून दुःखे मनामध्ये व्यक्त होतो पानामध्ये //१// शब्द, शब्द अनुभवाचा शिकवितो लीहिण्या कविता सोसून हाल अपेष्टा लिहितो जगण्यावर कविता//२// असा कोणता विषय नाही ज्यावर कविता लिहिली नाही जगताना ध्यानी असते कविता मन भरून येते, लिहिता, लिहिता //३// अनुभवातून जन्मते, कविता जगतो कविता, सदा सर्वदा मनातील अनुभव कथन करतो मांडतो जगण्याची व्यथा//४// लिहिता, लिहिता विचारात घडत गेले बदल अनेक सुचत गेले क्षणा, क्षणाला अनमोल शब्द नेक //५// कवी: गोरे जनार्दन बाळा. "कवी मनाचा माणूस" कविता जगून लिहितो कवी मनाचा माणूस सोसून दुःखे मनामध्ये व्यक्त होतो पानामध्ये //१// मी कोणत्या ना, कोणत्या विचारात असतो मी कविता लिहीत नाही तर कविता जगतो मी //१// अर्थचक्र मंदावलेले , प्रश्न संसाराचे,रुंदावलेले  खचून जातो मनातून व्यक्त होतो कवितेतून //२// मन होता अधिर कविताच देते धीर शब्दांची मिळते संगत अनमोल त्यांची किंमत//३// मनाच्या विश्वात रमतो  बनून एक कवी सदैव असते मनी दडलेली कवितेची छवी //४// सुंदर, सुंदर विचार देतात मनाला आधार मी रचतो शब्दांची भिंत ...

"माणूस"

 "माणूस" दुःखी कष्टी,मनी होऊन बसतो डोक्याला हात लावून साऱ्या गोष्टींचा, होतो संताप केलेल्या चुकांचा, होतो ताप//१// कळत नकळत घडलेल्या चुका आठवताना बसतो काळजाला चटका आपले कोणी वाटत नाही करावे काय? सुचत नाही//२// वेळ झपाट्याने निघून जाते आयुष्य खूप थोडे उरते असतं डोक्यात विचारांचं जाळ घुमत असतं फार काळ. //३// वाटते बदल घडावा जीवनात हवे ते सारे मिळावे क्षणात  आयुष्य सरकते, पुढे पुढे माणूस मागतो, जीवन देवाकडे//४// मनासारखे सारेच घडत नाही मनाचे पाखरू, उडत नाही आयुष्य आरामात, जगतात काही काहींना सूख, कधीच सापडत नाही//५// कवी: जनार्दन बाळा गोरे. औरंगाबाद. @जनार्दन

"नारी का हर रूप महान"

 ०४/०८/२०२१ " नारी का हर रूप महान " कभी अंबा, कभी जगदंबा कभी लेती शक्ती का रुप जगत जननी कहे कोई कोई जाने नारी को लक्ष्मिस्वरुप//१// कभी बनी पार्वती देवी करके शंकरजी का ध्यान सरस्वती का रुप लिए बाटे जन, जन मे ग्यान//२// बनके प्रधानमंत्री भारत की करे कार्य बडे महान आकाश भ्रमण करके आयी बनी कल्पना महान//३// कोयल समान गीत गाकर लता दीदी ने बढाया मान राष्ट्रपती भारत की बनी एक नारी पायलट बनकर भरी उची उडान//४// माता, बिवी बेटी के रूप लेकर बाटा हर सुख और दुःख दिया नारी ने अपने कार्य से दिखाया अपनेपण का स्वरूप//५// अपने दम पर लढी एक नारी जिसका नाम था लक्ष्मी बाई करके शंकरजी के मंदिरो का निर्माण वह थी एक नारी अहिल्याबाई//६// गोरे जनार्दन बाळा. औरंगाबाद. व्हॉट्स ऍप no.8956663540.

पाहून काव्य असे शब्द मनावर ठसे एका सुंदर विचाराने केले मनाला वेडेपिसे//१// शब्दांचा गारवा घेऊन यमकाचा ठसा देऊन भरवली शब्दांची जत्रा विचारांची देऊन मात्रा//२// शब्द पालवी फुटली विचारांची गर्दी दाटली पेरले विचार मनांवर फुंकर घातली दुःखांवर//३// सुविचार सागर मनात मांडला काव्य रुपात अर्थबोध प्रत्येक शब्दात वाटला प्रसाद रुपात. //४// मनाचे विचारमंथन करून सुविचार मनात साठऊन करून प्रकट विचार विचारांचे सदा मुक्तद्वार//५// कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.

जीवनाच्या वाटेवर .... गोरे जनार्दन जीवनाच्या वाटेवर, चालताना अनेक येतात अनुभव, जीवन जगताना सुख शोधताना आयुष्य पुढे निघुन जाते स्वप्ने उराशी, पण सत्य काही औरच असते//1// जीवनाच्या वाटेवर, चालताना सोसाव्या लागतात, मरण यातना तेंव्हा उगवते, सुखाची पहाट आणि संपतो दुःखांचा वळणवेडा घाट//2// गरजांचा डोंगर संपत नाही कळतं पण वळत नाही उद्याच्या भविष्याची, असते चिंता अनेक गोष्टींचा, करावा लागतो समझोता//3// वाऱ्याच्या वेगाने, मन पळते हे का ते म्हणत माणसाला छळते कळत नाही, मनाची भाषा माणसाला दिसते फक्त आशा//4//गोरे जनार्दन

विषय:"ती एक रात्र" ती एक रात्र होती नित्य आठवणीत राहणारी हिवाळ्याचे दिवस होते थंडी होती बोचनारी //१// घरी जाण्याची होती घाई गाडी एकही लागली नाही उशीर झाला होता फार थंडी सुटली होती गार //२// बस थांबा रिता झाला सुन्न सारा आवार झाला निघून गेली एक, एक गाडी माझा मात्र नाईलाज झाला//३// ती एक रात्र अशी घडली राहिली सदैव स्मरणात वेळेवर बस सुटत नाही आजही गाव खेड्यात //४// शेकोटीचा आधार घेत अवघी रात्र काढली ती एक रात्र माझ्या नित्य आठवणीत राहिली//५// कवी: गोरे जनार्दन बाळा. @जनार्दन दिनांक:२६/०७/२०२०.

विषय: रंगाचे महत्त्व रंगाचे महत्त्व आहे सर्वत्र सप्तरंग सप्तसुरा मध्ये दिसतो बदल ह्या धरेत काळया, हिरव्या रंगामध्ये//१// रंग दिसतोय अनेक ठिकाणी फुला, पानांत आणि मनात निळ्या अंबरात, आणि गोड फळांच्या गाभ्यात//२// गुलाब सुगंधी, स्वच्छंद हसे मयुरावर शोभे, मोरपीसे निळे पाणी, कोकिळा राणी साऱ्यांना असते, रंगाचे महत्त्व//३// कपडे आपले रंगी बेरंगी गाजर लाल, आहे बहुगुणी रंगांनी आहे जगण्याला अर्थ रंगाचे महत्त्व आहे सर्वत्र//४// दिनांक १९/१०/२०२०. कवी: जनार्दन बाळा गोरे. औरंगाबाद.

विचार ..... गोरे जनार्दन विचारांचे आदान, प्रदान झाले पाहिजे माझे तुम्हाला, तुमचे मला मिळाले पाहिजे यातुनच लागतो, शोध नवा विचार हा करायलाच हवा//१// कळून येईल, शब्दांचे मोल व्हा मोकळे, राहु नका अबोल प्रश्नांची गुंतागुंत, करून मोकळी भरून काढू, राहिलेली पोकळी//२// देत जावे, घेत जावे शब्दांची सुमने या निमित्ताने तरी मोकळी होतील मने करून शब्दांचा, अभ्यास सखोल त्यातून घडतील हिरे अनमोल//३// रोज, रोज नित्य नियमाने चालु ठेवावे आपले लिहिणे साहित्य निर्मिती अशीच होते साहित्या मधून, नवक्रांती घडते//४// गोरे जनार्दन बाळा